गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

ड्रायव्हर चाकाशिवाय रस्त्यावर ट्रक चालवत होता, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क. व्हिडिओ नक्की बघा.

 

ड्रायव्हर चाकाशिवाय रस्त्यावर ट्रक चालवत होता, व्हिडिओ पाहून लोक झाले थक्क. व्हिडिओ नक्की बघा. या क्लिपमध्ये एक ट्रक महामार्गावर धावताना दिसत आहे. तथापि, बारकाईने पाहिल्यास असे दिसून येते की ट्रकला पुढील चाकेच नाहीत. भारतीय जुगाड कोणालाही चकित करण्यास सक्षम आहे यात शंका नाही. इंटरनेट हे त्याचे सर्वात मोठे साक्षीदार आहे आणि त्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी व्हिडिओंचा मोठा संग्रह आहे. ट्रकचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ त्या शैलीला जोडतो. त्यात इतकं काय विशेष आहे असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुम्हीच व्हिडिओ पहा. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये एक ट्रक हायवेवर धावताना दिसत आहे. तथापि, बारकाईने पाहिल्यास असे दिसून येते की ट्रकला पुढील चाकेच नाहीत! असे असतानाही ट्रकचालक आरामात वाहन चालवत आहेत. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या अनोख्या दृश्याने लोक हैराण आणि गोंधळून गेले. व्हिडिओ आतापर्यंत ४.९ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. काहींनी हे काम किती धोकादायक आहे असे लिहिले आहे, तर काहींनी असा पराक्रम फक्त भारतीय ट्रक ड्रायव्हर करू शकतो अशी टिप्पणी केली. एका इंस्टाग्राम यूजरने लिहिले, ‘पॉवर ऑफ इंडियन ड्रायव्हर’. दुसऱ्याने विचारले, “पण तो ट्रक कसा वळणार?” तिसरा म्हणाला, “तुम्ही २०५० मध्ये राहत आहात.”

लेबल: ,

सांगलीमध्ये थरार करणारी घटना घडली आहे. या घटनेने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

सांगलीमध्ये थरार करणारी घटना घडली आहे. या घटनेने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. बहीण भावाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला आहे. ही घटना अमृतवाडी येथे घडली आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा बहीण-भावाचे मृतदेह विहिरीमध्ये सापडला आहे. ज्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण तयार झालं आहे. ही घटना अमृतवाडीमध्ये घडली असून परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. चार दिवसांपासून हे दोन बहीण भाऊ बेपत्ता झाले होती. त्यानंतर या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही मुलं शेतमजुराची होती. सुलोचना गवळी (वय ५ वर्षे) आणि इंद्रजीत गवळी (वय ३ वर्षे) अशी या बहीण भावाची नाव आहेत. आनंद गवळी व त्यांच्या पत्नी नाशिक जिल्ह्यामधील जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे काम करत होते. आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत चार दिवसांपूर्वी खराब झाली होती. त्यामुळे त्यांना जतमध्ये उपचारासाठी नेलं होत. त्यांचंदरम्यान त्यांची चारी मुलं घरी एकटी होती. उपचार करून परतल्यानंतर आनंद गवळी आणि त्यांच्या पतीला त्यांची दोन मुलं घरात झोपलेली दिसली. मात्र सुलोचना व इंद्रजित घरात त्यांना दिसले नाहीत. त्यामुळे या दोघांना शोधण्यास सुरुवात केली. मात्र मुलं कुठेच दिसली नसल्यामुळे जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध सुरु झालं होता. पोलिसांनी घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये मुलं पडल्याचा संशय आल्यामुळे तिथे देखील मुलांचा शोध घेतला गेला. मात्र त्यांना तिथे देखील मुलं सापडली नाहीत.

लेबल:

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

लग्नानंतर 3 महिन्यातच पत्नी बोरिंग वाटू लागली..

 लग्नानंतर 3 महिन्यातच पत्नी बोरिंग वाटू लागली..



कारण पतीला होती अशी सवय.. पती दररोज रात्री.. बघा त्याची पत्नी काय म्हणते

मित्रांनो, आजच्या काळात लोकांना नाती टिकवणे खूप कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रेमातून नाही तर बळज’बरीने नाती निभावणारे अनेकजण असतात. त्यामुळे त्यांच्यातील नातं बिघडायला वेळ नाही लागत. आणि कधीकधी लोक इतके अस्वस्थ होतात की, ते त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू लागतात. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत,


ज्यात लोक नाते सं’बंधात येण्याची भीती बाळगतात किंवा त्यांना त्यांचे स्वातंत्र्य गमावण्याची भीती वाटते. अशा परिस्थितीत हे लोक त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतेच असे एक प्रकरण समोर आले आहे की, एका व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. आपल्या लग्नाविषयी गोष्टी शेअर करताना,


त्या व्यक्तीने सांगितले की, मी ३९ वर्षांचा आहे आणि माझी पत्नी ३५ वर्षांची आहे. आमचे लग्न होऊन फक्त तीन महिने झाले आहेत. लग्नापूर्वी मी इतर महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. माझी पत्नी लग्नापूर्वी ६ वर्षे माझी मैत्रीण होती आणि त्यानंतर आम्ही लग्न केले. त्या व्यक्तीने सांगितले की, मला लग्न करायचे नव्हते, मी लग्नाचा विचारही केला नव्हता.


लग्नाच्या नावानेच मला खूप भीती वाटायची. कारण पुढे माझे आयुष्य कसे चालेल. पण माझ्या पत्नीने मला धमकी दिली आणि मी तिच्याशी लग्न केले नाही तर ती स्वतःचा जीव घेईल असे सांगितले. याशिवाय मला माझ्या आई-वडिलांसोबत राहायचे नव्हते, मला आयुष्यभर एकटी राहण्याची भीती होती, त्यामुळे मला लग्न करावे लागले. त्या माणसाने सांगितले की,


मला माझी जुनी मैत्रीण खूप आवडते.. माझी इच्छा आहे की.. मी अजूनही तिच्यासोबत असतो. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याची जुनी मैत्रीण देखील त्याच्यावर खूप प्रेम करते आणि ते दोन वर्षे एकत्र राहत होते, परंतु काही कारणांमुळे ते वेगळे झाले. तो माणूस म्हणाला की, मी आणि माझी पत्नी दोघांचीही चांगली नोकरी आहे. आमचे स्वतःचे घर आहे आणि सर्व काही चांगले चालले आहे.


पण जे काही चालू आहे, त्यात मी आनंदी नाही कारण मला हे कधीच करायचे नव्हते. जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत :- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही चुकीच्या कारणांसाठी लग्न केले. त्याच वेळी, ब्लॅ’क मेलिंगद्वारे, आपण एखाद्याला मानसिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे त्रास देता. तुमच्या बायकोने तुम्हाला घाबरवण्यासाठी हे केले, जेणेकरून तुम्ही तिला पाहिजे ते करू शकता.

जर तुम्हाला खात्री असेल की, तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत राहायचे नाही, तर तुमच्यासाठी शक्य तितक्या लवकर वेगळे होणे चांगले आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या पत्नीने आ त्म ह त्येची ध’मकी दिली तर तिला चांगल्या डॉ’क्टरांना दाखवा. मित्रांनो या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

लेबल:

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

भारतीय राजे प्रत्यक्षात कसे दिसायचे? चित्रकार माधव कोहलींनी साकारली हुबेहुब चित्रे

 

भारतीय राजे प्रत्यक्षात कसे दिसायचे? चित्रकार माधव कोहलींनी साकारली हुबेहुब चित्रे Artificial Intelligence : असे म्हटले जाते की सध्याचे युग हे आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचे युग आहे. याच्याच आधारे माधव कोहली या कलाकाराने भारताच्या इतिहासातील महान राज्यकर्त्यांची छायाचित्रे साकारली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने छायाचित्रे बनवणे हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. कलाकाल माधव कोहली यांनी देखील भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राज्यकर्त्यांचे चित्रे साकारली आहेत. माधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय सुंदर छायाचित्र साकारले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज 
मुघलांच्या सत्तेला मराठ्यांनी सर्वात मोठे आव्हान दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. शेवटपर्यंत मुघलांना महाराष्ट्रात पाय रोवता आला नाही. राज्य कसे करावे याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिले.
माधव यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. माधव यांनी मौर्य वंशाची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याचे अतिशय सुरेख चित्र साकारले आहे.
चंद्रगुप्त मौर्य 
भारतातील मुघल वास्तुकलेचा उत्तम प्रकार शाहजहानच्या कारकिर्दीत समोर आला. ताजमहाल आणि दिल्लीचा लाल किल्ला त्यांनीच बांधला होता. माधव यांनी शाहजहान याचेही छायाचित्र साकारले आहे.
शहाजहान 
माधव यांनी मुघल सम्राट अकबर याचे देखील छायाचित्र साकारले आहे. अकबराने आपल्या कारकिर्दीत मुघल सत्ता बळकट केली. त्यानंतर ही सत्ता जवळपास 300 वर्षे टिकली.
अकबर 
सरदार हरिसिंह नलवा हे महाराजा रणजित सिंह यांचे सेनापती होते. त्यांच्या लष्करी रणनीतीचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याने आपल्या सीमा पेशावरपर्यंत वाढवल्या होत्या.
सरदार हरी सिंग नलवा 
पंजाबचे राज्यकर्ते महाराणा रणजित सिंग यांच्या सैन्याचे उदाहरण जगभर दिले जाते. त्यांनी मुघलांपासून लाहोर हिसकावून घेतले आणि त्याला पंजाबची राजधानी केली.
महाराणा रणजित सिंह
1208 ते 1526 पर्यंत दिल्लीवर पाच सुलतानांचे राज्य होते. त्यांच्यामध्ये तुघलक राजवंशही होता. मुहम्मद तुघलक हा या घराण्याचा राज्यकर्ता होता. राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवणे हे त्याचे मुख्य काम होते. परंतु, यामध्ये तो अयशस्वी ठरला.
मोहम्मद तुघलक 
बहादूर शाह जफर हा मुघल घराण्याचा शेवटचा राज्यकर्ता होता. 1857 चा भारतीय स्वातंत्र्यलढा त्याच्या नेतृत्वाखाली लढला गेला. इंग्रजांनी त्याला अटक करून रंगूनला पाठवले, तिथेच त्याचा मृत्यू झाला.
बहादूर शाह जफर 
हे चित्र झहीरुद्दीन मोहम्मद बाबर याचे आहे. बाबर याने भारतात मुघल राजवटीचा पाया घातला. 1526 मध्ये पानिपतच्या युद्धात दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरने सत्ता काबीज केली.
बाबर 
माधव यांनी पृथ्वीराज चौहान यांचे देखील छायाचित्र साकारले आहे.
पृथ्वीराज चौहान 
दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या खिलजी घराण्यातील राजा अलाउद्दीन खिलजीचे हे चित्रही माधव यांनी साकारले आहे. खिलजीची गणना क्रूर राज्यकर्त्यांमध्ये होते. काका जलालुद्दीन खिलजीला मारून अलाउद्दीन गादीवर बसला होता.
खिलजी 
बाबरनंतर 1530 मध्ये त्याचा मुलगा हुमायून गादीवर बसला. 1939 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशाह सूरीकडून पराभूत झाल्यानंतर त्याला पळून जावे लागले. 1555 मध्ये त्याने पुन्हा सत्ता हस्तगत केली.
हुमायून 
हे चित्र मौर्य वंशाची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याचे आहे.
चंद्रगुप्त मौर्य 
हे चित्र मौर्य साम्राज्याचा शासक बिंदुसारा याचे देखील चित्र माधव यांनी साकारले आहे. बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा आणि सम्राट अशोक यांचे वडीत होते.
बिंदूसारा 

महिला पुरूषांसोबत सं’बंध बनवण्या अगोदर या 5 गोष्टी नोटीस करत असतात.. पुरूषांनी जरूर पहा..

 


महिला पुरूषांसोबत सं’बंध बनवण्या अगोदर या 5 गोष्टी नोटीस करत असतात.. पुरूषांनी जरूर पहा.. इमानदारी :- आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक नात्यांमध्ये इमानदारी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इमानदार व्यक्ती प्रत्येक ठिकाणी इज्जत कमावतो. देव सुद्धा इमानदार व्यक्ती वरती नेहमी प्रसन्न असतो. ज्या पुरुषांची नजर स्त्रियांप्रती साफ असते तो पती आपल्या पत्नीला कधीही धोका देऊ शकत नाही. इमानदारी हा गुण स्त्रियांना आवडतो, याच गुणामुळे स्त्रिया पुरुषांकडे आकर्षित होतात. असे पुरुष आपले नाते मजबूत करण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात. असे पुरुष कधीही खोटं बोलत नाहीत. हीच सवय महिलांचे मन जिंकून घेते. व्यवहार :- तुम्ही बरेचदा पाहिले असेल की, व्यक्ती आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला अपमानास्पद बोलतात. काही व्यक्ती असतात की, जे आपल्या मधुर वाणीने सर्वांचे मन जिंकून घेतात शिवाय दुसऱ्यांची मदत देखील करतात. पुरुषांमधील हेच शालिनीता महिलांना आकर्षित करते. आचार्य चाणक्यांच्या मते विनम्रता शालिनीता हे गुण स्त्रियांमध्ये पाहिले जातात परंतु हेच गुण जेव्हा एखाद्या पुरुषांमध्ये असतील तर ते त्या पुरुषांच्या खरेपणाचे प्रतीक असते. महिलांचे ऐकणारा :- आचार्य चाणक्य च्या मते प्रत्येक स्त्रीला तिचा जीवनसाथी हा प्रत्येक वळणावरती तिला साथ देणारा असावा असे वाटते. प्रत्येक सुखदुःख ऐकून घेणारा असावा. चाणक्य असे सांगतात की, ज्या व्यक्तीमध्ये बोलण्याची क्षमता असते त्या व्यक्तीमध्ये ऐकून घेण्याची देखील हिम्मत सुद्धा असली पाहिजे ही एका चांगल्या पुरुषाची ओळख असते. असे केल्याने तो पुरुष आपली चूक मान्य करतो व ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. वर्चस्व गाजवणारा :- पुरुष असे असतात जे दुसऱ्या वरती आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांना वाटते की आपल्या जीवन साथी नेहमी आपल्या मुठीतच राहावा. स्त्रियांना अशा प्रकारचे पुरुष अजिबात आवडत नाहीत. हो ला हो मिळवणारे :- स्त्रियांना असे पुरुष अजिबात आवडत नाहीत जे स्वतःचे मत ठामपणे मांडू शकत नाहीत. बरेचदा असे होते की, स्त्रीच्या मनात स्वतःला चांगले बनवण्यासाठी पुरुष तिच्या मुलं हो ला हो मिळवतात. असे केल्याने पुरुष स्त्रियांना काही दिवसांसाठीच खुश करू शकतात परंतु थोड्या दिवसांनी त्या स्त्रीला कळते की, या पुरुषाला स्वतःचे असे कधीच ठाम मत नाही. स्वतःला सर्वोच्च समजणारे :- स्त्रियांना असे पुरुष अजिबात आवडत नाहीत जे पुरुषांना मोठेपण व स्त्रियांना कमीपणा देतात. स्त्रिया अशा पुरुषांपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतात जे पुरुष त्यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

लेबल:

रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

जया बच्चन यांनी राज्यसभेत घातला गोंधळ.. विडिओ एकदा बघाच

 

 बॉलीवूड सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि बिग बी महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन त्यांच्या परखड आणि तापट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. पँपराझींना पाहून तर जणू त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यामुळे अनेकदा विविध ठिकाणी स्पॉट झाल्यानंतर जया बच्चन चर्चेत आल्या नाहीत असं कधी झालंच नाही. यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून काय बोलायचं असा प्रश्न पडेल. या व्हायरल झालेलय व्हिडिओतील जया बच्चन यांचा गोंधळ पाहून नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ राज्यसभेतला आहे. यावेळी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर होते. त्यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान त्यांनी उभं राहून सर्वांना शांत रहा, कोणताही गदारोळ न करता सभागृहाचे काम सुरु राहू द्या असे म्हटले. तरीही काहींनी आपलं घोडं दामटवत गोंधळ सुरुच ठेवला. कारण कुणीही त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. यात अगदी जया बच्चन यांचाही समावेश आहे. यावेळी जया बच्चन यांनी आपले स्थान सोडत थेट सभापतींसमोर येत त्यांच्याकडे अंगुली निर्देश करीत आपला राग व्यक्त केला. जया बच्चन यांचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी हा हा व्हिडीओ व्हायरल केला असून चांगलच ट्रोल देखील केल आहे. यावर एकाने प्रतिक्रिया देत म्हटलं कि, Aaaaaaaaa ‘तुम्ही ज्यांना बोलत आहात, ज्यांच्यासमोर हातवारे करता आहात ते तुमच्या घरासमोर उभे राहिलेले फोटोग्राफर्स किंवा पॅपराझी नाहीत. तेव्हा आपण काय करतो याचे भान ठेवा बाई…’ या व्हिडिओनंतर आता पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेत आल्या आहेत.

काय!! KGF – 3 सोडून जाणार अभिनेता यश, इथून पुढे कधीच चित्रपटात…


काय!! KGF – 3 सोडून जाणार अभिनेता यश, इथून पुढे कधीच चित्रपटात…



गेल्या वर्षी रिलीज झालेल्या दुसऱ्या पार्ट मुळे चाहते तिसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला.


तथापि, चित्रपटाच्या लोकप्रियतेच्या वाढीनंतर, निर्माते आता लोकप्रिय फ्रँचायझीच्या तिसऱ्या हप्त्याची योजना आखत आहेत आणि देशभरातील चाहते त्यावरील अद्यतनांची आतुरतेने वाट पाहत आहेत.




अलीकडील अहवाल सुचवितो की यश KGF 3 मध्ये पूर्ण भूमिकेत दिसणार नाही. अहवालात एका आतल्या व्यक्तीचा हवाला देऊन म्हटले आहे की, “ सीन कॉनरी आणि डॅनियल क्रेग यांना जेम्स बाँड
 म्हणून ओळखले जाते यांच्यासारखे यशला ‘केजीएफ’ स्टार म्हणून ओळखले जाऊ इच्छित नाही. KGF फ्रँचायझीवर दोनदा काम करत आयुष्यातील चांगली पाच वर्षे घालवल्यानंतर यशला KGF मधून ब्रेक घ्यायचा आहे.”

aaaaa

यशने कबूल केले की त्याच्या चित्रपटांनी प्रादेशिक चित्रपटांना वळण दिले आहे आणि बोलली जाणारी भाषा प्रादेशिक असली तरी सादरीकरणाची भावना आंतरराष्ट्रीय आहे हे निदर्शनास आणून दिले. “जेव्हा लोक म्हणतात की मी कन्नड सिनेमा जगाच्या नकाशावर ठेवला आहे, तेव्हा मला ते चांगले वाटते.


aaaaa

जेव्हा आम्ही KGF बनवले तेव्हा आम्ही संपूर्ण भारतातील प्रेक्षकांसाठी जाणीवपूर्वक डिझाइन केले. बोलली जाणारी भाषा प्रादेशिक आहे, परंतु सादरीकरणाची भावना आंतरराष्ट्रीय आहे किंवा म्हणून आम्ही यावर विश्वास ठेवू इच्छितो,” असे यश यांना वाटते ज्यांचे सर्वत्र भारतीयांमध्ये प्रचंड चाहते आहेत.


लेबल: